पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बोलतांना प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज, ॲड. अभय दादा पाटील.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२३
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बोलतांना प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत ॲड. अभय दादा पाटील यांनी व्यक्त करत जर का कृषी उत्पन्न बाजार समिती वाचवायची असेल तर मतदारांनी फक्त आणि फक्त सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या म्हणजे महाविकास आघाडी पुरस्कृत “वज्रमू पॅनलला” मतदान करुन त्यांना आपल्या सेवेची संधी द्या असे सांगत सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी कृषी विषयक शिक्षण घेतलेले असून त्या स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांच्या कन्या असल्याने त्या स्व. तात्यासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून शेतकरी हितासाठी झटतील यात शंका नाही अशी ग्वाही दिली.
Download WordPress Themes Nulled and plugins.