फोटो क्लीप

डॉ. भरतदादा पाटील यांना मातृशोक.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०२/२०२३ पाचोरा नगरपालीकेचे शिवसेनेचे नगरसेवक यांच्या मातोश्री तथा माजी पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती सौ. वंदनाताई भरत पाटील यांच्या...

दगडाला देवपण देणाऱ्या शिल्पकाराचे आयुष्य दुर्लक्षित.

सुनील लोहार.(कुऱ्हाड) दिनांक~०८/०२/२०२३ देव ही संकल्पना आहे असे म्हटले जात असले तरी या चराचर सृष्टीचा निर्माता देव आहे असे काहींचे...

हजारो मुलांचे पापाजी स्व. रमेशचंद्रजी व्यास अनंतात विलीन.

दिलीपराज जैन.(पाचोरा) दिनांक~१८/०१/२०२३ मरावे पण कीर्तीरूपे उरावे हि म्हण आपल्याला सांगते कि आपण किती आयुष्य जगलो हे महत्वाचे नाही पण...

स्व. सागरमलजी कावडिया अनंतात विलीन.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०१/२०२३ शेंदूर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व जैन समाजाचे जेष्ठ सदस्य स्व. सागरमलजी मानकचंदजी कावडिया (वय.८५) यांचे आज सकाळी...

दुःख निधन भास्कर तांबे.

पाचोरा (प्रतिनीधी) दिनांक~२०/१०/२०२२ पाचोरा तालुक्यातिल शिंदाड येथिल रहिवाशी व अहमद नगर जिल्ह्यातिल मनपा येथिल सेवानिवृत्त ईलेक्ट्रीशन भास्कर गबा तांबे (७३)...

आठवणीतील आदर्श व्यक्तिमत्व स्व. मनोहर देवरे.

दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१२/०८/२०२२ पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील कष्टकरी शेतकरी, समाजसेवक, मितभाषी आदर्श व्यक्तिमत्व असलेले स्व. मनोहर तुकाराम देवरे हे आपल्यातून...

पेटलोच तर जाळ होईल, गरीबाच्या चुलीतला,मात्र कुणाचे घर पेटवणार नाही.

दिनांक~३१/०७/२०२२ पेटलोच तर जाळ होईल, गरीबाच्या चुलीतला,मात्र कुणाचे घर पेटवणार नाही. ----------------------------------- आज आदरणीय रमेशजी बाफना सर (कोल्हे )यांचा वाढदिवस...

पत्रकारिता क्षेत्रातील लेखणीचे शिलेदार, मा. श्री. संदिप भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले.

मैत्री करावी तर मीच दुश्मनी करायची असेल तर मीच कोणाची कुंडली काढायची असेल तर ते काढू शकतो फक्त मीच मी...

‘आई’ असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही.

दिनांक~२८/०७/२०२२ 'आई' असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. --------------------------------------- संसाराच्या मध्यंतरात पतीच कृपा छत्र हरवल्यावर आपल्या लेकरांवर पदरांन सावली...

आम्ही तेव्हाही पारतंत्र्यात होतो, आताही पारतंत्र्यातच आहोत.

आम्ही तेव्हाही पारतंत्र्यात होतो, आताही पारतंत्र्यातच आहोत. संतोष पाटील ------------------------------------------ राष्ट्रउभारणीच्या कार्यात कृषक समाजाचा अर्थात शेतकर्‍यांचा फार मोठा वाटा आहे...