सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

राजकीय
Home›राजकीय›शेतकऱ्याच्या पोरांनो, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या, मोर्चात सहभागी होऊ नका. “संतोष पाटील”

शेतकऱ्याच्या पोरांनो, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या, मोर्चात सहभागी होऊ नका. “संतोष पाटील”

By Satyajeet News
January 26, 2022
178
0
Share:
Post Views: 56
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिनांक~२६/०१/२०२२

आपल्यावर झालेला अन्याय किंवा आपल्या हक्क मागण्यांसाठी संविधानिक मार्गानं लोकं एकत्र करून मोर्चा काढला जातो, आपल्यावरील अन्याय दूर करून न्याय मिळवून घेता येतो, शासनातील व प्रशासनातील लोकांना खडबडून जागे करण्यासाठी मोर्चाचे हत्यार योग्यच आहे मग तो कुठल्याही कारणासाठी असो ते हत्यार उपसायला हवं ,लोकांनी एकत्र येत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी आपली न्याय्य बाजू लावून धरून न्याय मिळवून घेतला पाहिजे. दीनदुबळ्या वंचित शेतकऱ्यांचे प्रश्न नोकरदारांचे प्रश्न किंवा इतर नागरी सुविधांसाठी खेड्यापाड्यातील गरीब दुबळ्या जनतेसाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे ,मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्या कारणांसाठी कोणीच मोर्चा काढत नाही ,तर मोर्चा का काढला जातोय हे आधी समजून घेतलं पाहिजे *आपल्या पक्षात आपल्या मतदार संघात व* *आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आपलं वर्चस्व कायम टिकून राहिले पाहिजे* म्हणून हे मोर्चे काढले जातात खरं म्हणजे या मोर्चेकऱ्यांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न माहीत नाहीत, काही मुठभर लाभार्थी कार्यकर्ते सोबत घेऊन हे लोक धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात, मला मान्य आहे मोर्चा काढण्याचा, आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा, व न्याय मागण्याचा संविधानिक अधिकार सर्वांनाच आहे. पण आपण कशासाठी हे सारे करतोय हे कळलं पाहिजे, नुसत्या शेतकऱ्यांच्या नावाने सत्ता मिळवणारे रक्तपिपासू नेते राजकारणी लोक समाजामध्ये दुही माजवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रोजी संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे माघाईचा राक्षस सर्वत्र चाल करून येत आहे, नित्य जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तीन पट दराने खरेदी करावे लागत आहेत सामान्य माणूस कसातरी आपलं जीवन जगत असताना त्याच्यासाठी कुठल्याच कल्याणकारी योजना आता कार्यान्वित दिसत नाहीत, असतील ही तर त्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाटल्या जातात व सामान्य माणूस तसाच आ वासून उभा असतो, सामान्य माणसापर्यंत कल्याणकारी योजना कधीच पोहोचत नाहीत आणि त्याच्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही आवाज उठवला जातो तो सत्तेसाठी, *जेव्हा आपले सरकार असतं* *तेव्हा सामान्य माणसांचे गरिबाचे शेतकऱ्यांचे प्रश्न साधे* *ऐकून घेतले जात नाहीत* जेव्हा सरकार पडतं आपल्याला विरोधी बाकावर बसावं लागतं तेव्हा त्यांना सामान्य माणूस गरीब दुबळा शेतकरी आठवतो ,आणि मग विद्यमान सरकारला कोंडीत धरण्यासाठी या गरिबांचं भांडवल करून ते लोक मोर्चाचे नियोजन करतात ,यामध्ये सहभागी होणारे 70 टक्के कपाळकरंटे शेतकऱ्याचे पोरं असतात त्यांना फक्त आपल्या नेत्यासाठी आपला जीवन कुर्बान करायचं असतं, बाप मातीत खापतोय कधी झाडावर लटकतोय याचं त्यांना सोयरसुतक नसतं ,अशा या अवलादी बापाच्या मरणाचं खरं कारण ठरत आहे, नेता फक्त खुर्ची टिकण्यासाठी सत्तेसाठी खोटं खोटं शेतकऱ्या बद्दल चे प्रेम दाखवत असतो खरं पाहिलं तर त्याला शेतकऱ्यांशी व त्यांच्या पोरांशी काहीच घेणंदेणं नसतं, पण ही शेतकऱ्यांची बावळट पोरं आपले कामधंदे सोडून बापाच्या मारेकऱ्यांच्या झेंडे खांद्यावर घेऊन मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहे, जर तुमची सदसद्विवेकबुद्धी जागृत असेल तर थोडा विचार करा अभ्यास करा आपले कुठे चुकत आहे मित्रहो माझी तळमळ समजून घ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या मोर्चात सहभागी होऊ नका, हे आपल्या बापाचे मारेकरी आहेत इतकं लक्षात ठेवा अन्यथा आपला विनाश ठरलेला आहे.

संतोष पाटील
7666447112

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव शिवारात अत्यावस्थ अवस्थेत आढळलेला मोर ...

Next Article

ह्युमन डेव्हलपमेंट फांऊंडेशन तसेच भारव्दाज नेटवर्क सोल्युशन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी २५ जून पासून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा, आमदार आपल्या दारी हा उपक्रम.

    June 23, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पिंपळगांव कमानी ग्रामपंचायत निवडणूकीत सौ.अनुसया अशोकराव चव्हाण यांची बिनविरोध निवड.

    January 5, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    अंबे वडगाव येथील डॉ. चेतन वाघ यांचे बंधू पवन वाघ यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

    January 1, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा कृ.उ.बा. समिती प्रशासक नियुक्ती आदेश रद्द, तत्कालीन संचालक मंडळाकडे पदभार.

    March 1, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    सौ. रत्नप्रभा अशोक पाटील ह्या पिंपळगांव, वरखेडी गटातून भाजपा तर्फे उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक.

    July 29, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हिच निवडून येनार असल्याचा दावा.

    January 9, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल बाजी मारणार.

  • Uncategorized

    लोहारी येथे माकडाच्या हल्ल्यात तीन जखमी, वनविभागाचा मनमानी कारभार नागरिकांचा आरोप.

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज