Daily Archives: February 28, 2024
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनांच्या बळकटीकरणासाठी आज समता सैनिक दलातर्फे चर्चा व परिसंवादाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०२/२०२४ आजच्या परिस्थितीत अराजकतेकडे चाललेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व त्यांनी स्थापन केलेल्या संघटनांची व मानवतावादी तत्वज्ञानाची अत्यंत गरज असल्याकारणाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्मसमभाव राखुन कठोर भुमिका घेत संविधानाची निर्मिती करुन सर्व भारतीयांना उन्नतीचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे म्हणून आपण आज याची फळ चाखत आहोत. असे ...