सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.

लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.

By Satyajeet News
February 18, 2021
1972
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२१

लग्न समारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास होणार कारवाई-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क आढळल्यास होणार ५०० रूपये दंड. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश

जळगाव दिनांक १७/०२/२०२१ सार्वजनिक आरोग्य विभाग , मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक १४ मार्च , २०२० अन्वये करोना विषाणू ( कोव्हिड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा , १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत . आणि ज्याअर्थी , महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोविड -१९ विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १७/०२/२०२१ रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिलेले आहेत . तसेच जळगांव जिल्हयात करोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक आहे आणि सदर संशयित व्यक्तीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती जळगांव जिल्हयात उद्भवू नये यासाठी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे . त्याअर्थी , मी . अभिजीत राऊत , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव आपत्ती व्यवस्थापन कायदा , २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम , १८९७ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगांव जिल्हयात करोना विषाणू ( कोव्हिड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून या कार्यालयामार्फत वेळोवेळी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या सुचना विचारात घेऊन पुढील आदेश होईपावेतो खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे .

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सगळीकडे वाढतोय कोरोनाचा कहर, वरखेडीच्या आठवडे बाजाराला ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत ३७ (१) (३) ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    September 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बिबट्याच्या हल्यात गाय व वासरु फस्त.

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारातील विद्युत चोरांवर धडक कारवाई.

    November 23, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedकृषी विषयक

    पाचोरा-भडगाव तालुक्यातील फळपीक गळती झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर,खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मागणी ...

    October 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    Them kind that days darkness dry replenish after can’t moveth

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा,भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पांनी केले जिल्हाचे नेतृत्व.

    September 27, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    शिक्षक दिन पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नावे जाहीर.

  • पाचोरा तालुका.

    तानाजी हरी पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

  • आपलं जळगाव

    शेतकर्‍यांचे पन्नास लाख बँकेत पडुन :पाचोरा कॉग्रेस चे बँक प्रसासनाला निवेदन.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज